स्वतःच्या परिने जीवन जगण्याची
येथे प्रत्येकाला संधी नसते.
प्रत्येक झाडाची नियती हिरवीगार नसते..
ओंजळीत घेवुन समुद्र दाखवता येत नाही.
निळ्याशार आकाशाचा अंत लागत नाही.
हाताने काढलेल्या फुलांना सुगंध येत नाही.
म्हणुन आठवणी कधी शब्दात व्यक्त करता येत नाही.
Dear Namrat ....
ReplyDeleteHAPPY BIRTH DAY!!!!
Khoopach chan kavita aahet...
thanks
mamata
फारच छान
ReplyDelete